ग्रामपंचायत नवशी/शिरसंगे , तालुका दापोली , जिल्हा रत्नागिरी
आपले सहर्ष स्वागत करते. ग्रामपंचायत स्थापना वर्ष - १९५७.
ही ग्रामपंचायत परंपरा आणि प्रगतीचा सुंदर संगम आहे. येथील ग्रामस्थ एकदिलाने एकत्र येऊन गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहेत.संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान सन २०२०-२१ व सन २०२१-२२ तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा अंतर्गत प्रथम क्रमांक प्राप्त झाला.
निसर्गरम्य परिसर, शैक्षणिक व सांस्कृतिक परंपरा, तसेच समाजहिताच्या विविध उपक्रमांमुळे माळवाडी गावाने तालुका पन्हाळा आणि जिल्हा कोल्हापूरमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.
गावाच्या प्रगतीत लोकसहभाग, पारदर्शक प्रशासन आणि सामाजिक ऐक्य या मूल्यांना विशेष स्थान आहे.